शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘त्या’ युवकाची हत्या प्रेम प्रकरणातून

By admin | Updated: October 5, 2014 23:53 IST

भावाची तक्रार : प्रेयसीसह तिघांवर गुन्हा दाखल.

अंढेरा (बुलडाणा): येथील गणेश भानुदास सानप (१९) या युवकाचा मृतदेह काल ४ ऑक्टोबर रोजी दुपारी परिसरातील एका शेतात आढळून आला होता; मात्र त्या युवकाची आत्महत्या नसून, हत्याच झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे मृत युवकाचा भाऊ रामेश्‍वर सानप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसीसह तिघांवर आज गुन्हा दाखल केला.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत गणेश सानपचे गावातील एका तरुणीबरोबर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. हे जेव्हा तरुणीच्या वडिलाला माहीत झाले, तेव्हा त्यांनी गणेशच्या परिवाराला धमक्या देणे सुरू केले; मात्र तरीही हे प्रेम प्रकरण सुरू होते. या दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी गणेश सानप हा शेतात जातो म्हणून गेला, तो परत आला नाही. त्यानंतर गावातील शिवानंद कारभारी सानप यांना शिवारात गणेशची मोटारसायकल, मोबाईल पडून असल्याचे आढळले. त्यांना संशय आल्यामुळे याची कल्पना रामेश्‍वर सानप यांना देण्यात आली. तेव्हा ग्रामस्थ आणि कुटुंबातील सदस्यांनी गणेशचा सर्वत्र शोध घेतला; मात्र दुसर्‍या दिवशी ४ ऑक्टोबर रोजी गणेशचा मृ तदेह शिवारातील शेतात आढळून आला. या प्रकरणी मृत गणेशचा मोठा भाऊ रामेश्‍वर सानप यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी अंढेरा येथील किरण सानप, तिचे वडील भगवान सानप, आई आणि अज्ञात व्यक्तीवर आज भादंविच्या ३0२, अधिक ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलिस कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.