शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मेहकर येथे रास्ता रोको, आंदोलनकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:32 IST

दिल्ली येथील ७० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय ...

दिल्ली येथील ७० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान समन्वय समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चा, आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलनाची भूमिका ठरवू तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला. केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन प्रमुख शेतकरी नेत्यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला हवी होती. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, तसे होताना कुठेही दिसत नाही, असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त होता. आंदोलन करत असताना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलन करताना ताब्यात घेऊन अटक केली होती. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल, लोणार तालुका अध्यक्ष सहदेव लाड, तालुका उपाध्यक्ष अनिल पवार, अशपाक शहा, अफरोज शहा, सदाशिव वडुळकर, अजम कुरेशी, अजगर कुरेशी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे ॲड. विष्णू सरदार, अरुण गवळी, गजानन धंदोरे, गजानन पवार, भास्कर कंकाळ, आम आदमी पार्टीचे भानुदास पवार, वसुदेव लंबे, संजय लष्कर, मच्छिंद्र सेलकर, रवी निकाळजे व शेतकरी उपस्थित होते.