शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

संग्रामपूर, जळगावमध्ये विंधन विहिरींवर निर्बंध

By admin | Updated: April 7, 2015 01:57 IST

भूजल प्राधिकरणाचा निर्णय; जमिनीची होत आहे चाळणी.

बुलडाणा : जिल्ह्यात भूजलाचा वापर हाच महत्त्वाचा स्त्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी जमिनीच्या पोटाची अक्षरक्ष: चाळणी करून कूपनलिका व विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. या कूपनलिका किती खोल घेतल्या जाव्यात, यासाठी भूजल अधिनियम असला तरी तो कागदावरच राहतो त्यामुळे अनेक परिसरात अतिउपसा झाला असल्याने राज्याच्या भूजल प्राधिकरणाने खोल कूपनलिका घेण्यावर बंधने आणली आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे कू पनलिका घेण्यास प्रतिबंध घातला असून, त्यामध्ये बुलडाण्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यतील १३२ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य भूजल प्राधिकरणाने राज्यातील अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विंधन विहीर व कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध घातला आहे. या क्षेत्रात अशा विंधन विहिरी किंवा कूपनलिका खोदल्या, तर भूजल भरण व उपसा यांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अपवादात्मक स्थि तीत मात्र परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या खारपाण पट्टय़ातील दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खारपाणपट्टय़ात जमीन चोपणची असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आधीच कमी आहे. येथे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांनी ४00 फुटांपेक्षाही जास्त विंधन विहिरी घेतल्या आहेत. त्यामुळे जमिनीतील उपसा मोठय़ा प्रमाणात वाढला असून, तो थांबला नाही. पुनर्भरण व उपसा यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण झाले आहे. या १३२ गावांपैकी ६0 टक्के गावे हे तर अतिशोषित स्वरूपात मोडत असल्याने भूजल अधिनियमनाची अंमलबजावणी गांभीर्याने घेणे गरजचे आहे.