शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पीक कर्जाचे व्याजासह होणार पुनर्गठण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:50 IST

पुढील पाच वर्षांसाठी होणार पुनर्गठण.

बुलडाणा : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी २0१५-१६ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे व्याजासह पुनर्गठण करण्यास मान्यता दिली आहे. पुढील पाच वर्षांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. खातेदार शेतकर्‍यांनी संबंधित बँकेच्या शाखेशी ३0 एप्रिलपयर्ंत संपर्क साधून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने बुधवारी केले आहे. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांमध्ये सन २0१५-१६ या आर्थिक वर्षात खरीप हंगामामध्ये ५0 पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती, त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना या आधीच दुष्काळी परिस्थितीतील सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी कृषी पीक कर्जाचे उद्दिष्ट गतवर्षीपेक्षा १00 कोटी रुपयांनी वाढवून १ हजार ३६५ कोटी रुपये केले आहे, त्यामुळे खरीप हंगाम व रब्बी हंगामात प्रत्येक खातेदार व नवीन कर्ज घेणार्‍या शेतकर्‍याला पीक कर्ज मिळणार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शासनाने कृषी कर्जाचे पुनर्गठण करण्याचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आतापयर्ंत कधीही कर्ज न घेतलेल्या शेतकर्‍यांनी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी ३0 एप्रिलपयर्ंत बँकेशी संपर्क साधून अर्ज करावयाचा आहे. तर पुनर्गठण व सन २0१६-१७ वर्षांसाठीच्या पीक कर्जासाठी खातेदार शेतकर्‍यांनी बँकेशी संपर्क साधावयाचा आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगाम २0१५-१६ साठी पीक कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकर्‍यांच्या कर्जाचेही व्याजासह पुनर्गठण करण्यात येणार आहे.