शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

पीक कर्जाचे व्याजासह होणार पुनर्गठण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:50 IST

पुढील पाच वर्षांसाठी होणार पुनर्गठण.

बुलडाणा : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी २0१५-१६ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे व्याजासह पुनर्गठण करण्यास मान्यता दिली आहे. पुढील पाच वर्षांसाठी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. खातेदार शेतकर्‍यांनी संबंधित बँकेच्या शाखेशी ३0 एप्रिलपयर्ंत संपर्क साधून पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने बुधवारी केले आहे. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांमध्ये सन २0१५-१६ या आर्थिक वर्षात खरीप हंगामामध्ये ५0 पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती, त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना या आधीच दुष्काळी परिस्थितीतील सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी कृषी पीक कर्जाचे उद्दिष्ट गतवर्षीपेक्षा १00 कोटी रुपयांनी वाढवून १ हजार ३६५ कोटी रुपये केले आहे, त्यामुळे खरीप हंगाम व रब्बी हंगामात प्रत्येक खातेदार व नवीन कर्ज घेणार्‍या शेतकर्‍याला पीक कर्ज मिळणार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शासनाने कृषी कर्जाचे पुनर्गठण करण्याचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आतापयर्ंत कधीही कर्ज न घेतलेल्या शेतकर्‍यांनी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी ३0 एप्रिलपयर्ंत बँकेशी संपर्क साधून अर्ज करावयाचा आहे. तर पुनर्गठण व सन २0१६-१७ वर्षांसाठीच्या पीक कर्जासाठी खातेदार शेतकर्‍यांनी बँकेशी संपर्क साधावयाचा आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगाम २0१५-१६ साठी पीक कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकर्‍यांच्या कर्जाचेही व्याजासह पुनर्गठण करण्यात येणार आहे.