शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

संत चोखा सागर जलाशयातून सिंचनासाठी त्वरित पाणी सोडा : खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका, कांदा, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची लागवड केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील पिकांना ...

रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका, कांदा, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची लागवड केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा ही रब्बी पिकांवर होती. परंतु रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले. प्रकल्पाच्या पाण्याने आतापर्यंत जिवंत असलेली पिके आता करपू लागल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. बळिराजासाठी आशेचा किरण असणाऱ्या संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प आहे. त्यामुळे खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामातील पिकेदेखील हातची जाणार असल्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून त्वरित पिकांना पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अनेक वर्षांनंतर संत चोखा सागर प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरात हरितक्रांतीचे स्वप्न अनेक शेतकऱ्यांनी यंदा उराशी बाळगले होते. प्रकल्पाचे पाणी शेतात येईल, त्यामुळे उत्पादन वाढेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु पाणी सोडण्याबाबत अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी न्याय कोणाला मागायचा.

डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार, देऊळगाव राजा.