शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाण्याच्या तेलाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: रिफाइंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: रिफाइंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्नीचा वापर होत नसल्याने हे नैसर्गिक आहे. त्यामुळे अनेकांचा कल याकडे वाढल्याचे दिसत आहे.

तेल हा सर्वच घरांमध्ये स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेळ वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे, घट्ट आलेले तेल वापरणे, अधिक दिवसाचे घाणीचे तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात.

घाण्याच्या तेलाचा पर्याय

शहरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफाइंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. त्यामुळे, अनेक घाण्या बंद पडल्या.

अतिवापर धाेकादायक

रिफाइंड तेल अजिबात घातक नाही. ते आहारातील समतोल राखते. मात्र अतिप्रमाणात तेलाचा वापर आहारात करणे घोक्याचेच आहे. घाणीच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असल्याने त्याचाही वापर मर्यादित हवा.

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

तेलाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी घातकच आहे. अलीकडे घाणीच्या तेलाचा अधिक वापर करणारे हृदयरुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बदलून तेलाचा आहारात वापर न करता एकच एक तेल सातत्याने वापरले जाते. त्यामुळे एकप्रकारचे घटक तेलातून मिळते. बदलती जीवनशेली, जंक फूड हेसुद्धा यामागील कारण आहे.

रसायनांचा वापर नसल्याने घाणीचे तेल उत्तमच आहे. मात्र, अतिवापर नकाे. रिफाइंड तेलाचा अतिवापर केल्याचे त्याचे दुष्परिणाम समाेर येतात. सध्या जीवनशैली बदलल्याने अनेकांना वजन वाढणे, चरबी वाढणे आदी त्रास जाणवत आहे. काेराेनाच्या काळात आहाराविषयी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. पाैष्टिक आहाराबराेबरच तेलाचा वापर ताेलून मापून करण्याची गरज आहे.

गाैरव टाकसाळ, आहारतज्ज्ञ