शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

रिफाइंडमुळे वाढते चरबी, घाण्याच्या तेलाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: रिफाइंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: रिफाइंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्नीचा वापर होत नसल्याने हे नैसर्गिक आहे. त्यामुळे अनेकांचा कल याकडे वाढल्याचे दिसत आहे.

तेल हा सर्वच घरांमध्ये स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेळ वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे, घट्ट आलेले तेल वापरणे, अधिक दिवसाचे घाणीचे तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात.

घाण्याच्या तेलाचा पर्याय

शहरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफाइंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. त्यामुळे, अनेक घाण्या बंद पडल्या.

अतिवापर धाेकादायक

रिफाइंड तेल अजिबात घातक नाही. ते आहारातील समतोल राखते. मात्र अतिप्रमाणात तेलाचा वापर आहारात करणे घोक्याचेच आहे. घाणीच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असल्याने त्याचाही वापर मर्यादित हवा.

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

तेलाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी घातकच आहे. अलीकडे घाणीच्या तेलाचा अधिक वापर करणारे हृदयरुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बदलून तेलाचा आहारात वापर न करता एकच एक तेल सातत्याने वापरले जाते. त्यामुळे एकप्रकारचे घटक तेलातून मिळते. बदलती जीवनशेली, जंक फूड हेसुद्धा यामागील कारण आहे.

रसायनांचा वापर नसल्याने घाणीचे तेल उत्तमच आहे. मात्र, अतिवापर नकाे. रिफाइंड तेलाचा अतिवापर केल्याचे त्याचे दुष्परिणाम समाेर येतात. सध्या जीवनशैली बदलल्याने अनेकांना वजन वाढणे, चरबी वाढणे आदी त्रास जाणवत आहे. काेराेनाच्या काळात आहाराविषयी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. पाैष्टिक आहाराबराेबरच तेलाचा वापर ताेलून मापून करण्याची गरज आहे.

गाैरव टाकसाळ, आहारतज्ज्ञ