शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

हेक्टरी १२ हजारांच्या मदतीची शिफारस

By admin | Updated: April 17, 2015 01:38 IST

मृत जनावरांसाठी मिळणारी नुकसानभरपाई वाढणार : घराच्या पडझडीला मिळणार एक लाख

बुलडाणा : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या तुटपुंज्या मदतीमध्ये केंद्र शासनाने फेरबदल सुचविले आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्कालीन फंड अर्थात एनडीआरफच्या सन २0१0 च्या निकषांच्या अनुषंगाने राज्य शासनाने ३0 जानेवारी २0१४ रोजी काढलेल्या अध्यादेशात देण्यात आलेल्या मदतीच्या निकषामध्ये घवघवीत वाढ सुचविणारा अध्यादेश केंद्र शासनाने ८ एप्रिल रोजी काढला आहे. यानुसार शेतकर्‍यांना हेक्टरी १२ हजार २00 रुपयांची मदत सुचविली आहे, तर घराच्या पडझडीला एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस केली आहे. मृत जनावरांच्या मदतीची र्मयादाही वाढविण्यात आली आहे यामुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या एडीआरएफ चे उपसचिव गौतम घोष यांनी ८ एप्रिल रोजी अध्यादेश जारी केला असून, राज्यांना अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. हा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना १३ एप्रिल रोजी पाठविला. याबाबत राज्य शासन शिफारस करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामध्ये विविध बदल सुचविण्यात आले आहे. या सूचनांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. शेतकर्‍यांना एका एकराला १५ ते २0 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा स्थितीत जुन्या निकषात शेतकर्‍यांना अडीच एकराला चार हजार ५00 रुपयांची मदत दिली जात होती. यामध्ये फेरबदल करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली होती. पंतप्रधानांनी मदतीसंदर्भात १ एप्रिल रोजी घोषणा केली. त्यानुसार एनडीएफआरने अध्यादेश काढला आहे.