शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

लागवडीसोबतच संगोपन आवश्यक!

By admin | Updated: June 30, 2016 01:00 IST

लोकमत परिचर्चेतील सूर: वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक.

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या वृक्ष लागवडीच्या चळवळीत शासकीय कर्मचार्‍यांसह विविध संस्था, संघटना तसेच पर्यावरणप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत; मात्र दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीनंतर वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे मत ह्यवृक्ष लागवड ठरतोय फार्स?ह्णया विषयावर लोकमततर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र अल्हाददायक वातावरण आहे. या दिवसात वृक्ष लागवड केल्यास अनेक रोपे जिवंत ठेवण्यास मदत होते. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, शासनाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १ जुलै रोजी दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे; मात्र दरवर्षी वृक्ष लागवड झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या चळवळीकडे शासकीय कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो; मात्र शासकीय कर्मचारी या चळवळीत सहभागी होत असून, पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे काहींनी सांगितले, तर काही पर्यावरण प्रेमींनी वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संगोपनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. काहींनी वृक्ष संगोपनात सातत्य हवे, त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत वेग येईल. यासाठी वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेऊन वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे काहींनी सांगितले.