शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लागवडीसोबतच संगोपन आवश्यक!

By admin | Updated: June 30, 2016 01:00 IST

लोकमत परिचर्चेतील सूर: वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक.

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या वृक्ष लागवडीच्या चळवळीत शासकीय कर्मचार्‍यांसह विविध संस्था, संघटना तसेच पर्यावरणप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत; मात्र दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीनंतर वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे मत ह्यवृक्ष लागवड ठरतोय फार्स?ह्णया विषयावर लोकमततर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र अल्हाददायक वातावरण आहे. या दिवसात वृक्ष लागवड केल्यास अनेक रोपे जिवंत ठेवण्यास मदत होते. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, शासनाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १ जुलै रोजी दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे; मात्र दरवर्षी वृक्ष लागवड झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या चळवळीकडे शासकीय कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो; मात्र शासकीय कर्मचारी या चळवळीत सहभागी होत असून, पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे काहींनी सांगितले, तर काही पर्यावरण प्रेमींनी वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संगोपनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. काहींनी वृक्ष संगोपनात सातत्य हवे, त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत वेग येईल. यासाठी वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेऊन वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे काहींनी सांगितले.