शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

शिवसंपर्क अभियानात फुटली शेतक-यांच्या समस्यांचा वाचा

By admin | Updated: May 15, 2017 15:04 IST

या अभियानांतर्गतआलेल्या नेत्यांपुढे सुलतानपूर येथील शेतक-यांनी आपल्या व्य्था मांडल्या.

ऑनलाइन लोकमत

लोणार, दि. 15 - महाराष्ट्रातील जनतेला सरकारबद्दल, शिवसेनेबद्दल काय वाटते,शेतक-यांच्या व तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या काय अडचणी आहेत,त्यांच्या काय मागण्या आहेत, याची प्रत्यक्ष माहिती मिळावी व त्यांना न्याय देता यावा, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविणे सुरु केले आहे. 

या अभियानांतर्गतआलेल्या नेत्यांपुढे सुलतानपूर येथील शेतक-यांनी आपल्या व्य्था मांडल्या. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सिंचनाच्या सुविधा,संपूर्ण कर्जमुक्ती सरकारमध्ये राहून होत नसतील आणि शेतक-यांनान्याय देता येत नसेल तर सरकार मधून बाहेर पडा, असा शेतक-यांचा  सूर शिवसंपर्क अभियानादरम्यान पदाधिकारी यांचे समोर उमटला.

मुंबई येथील नगरसेवक हाजी मोहम्मद दलीम खान यांचेसह शिवसेना पदाधिकारी यांनी लोणार तालुका दौरावर आले असता त्यांनी प्रथम सुलतानपूर गावाला भेट दिली. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबीयांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्यानंतर येसापूर, भानापुर, उदनापूर, कोयाळी, अंजनी खुर्द या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी आमदार डॉ.संजय रायमुलकर,शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मापारी, कृउबा सभापती शिवपाटील तेजनकर,कृउबा संचालक विठ्ठल घायाळ, डॉ.प्रदीप मोरे, गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)