शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मातंग समाजाचा मागण्यांसाठी मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 02:33 IST

बुलडाणा येथील मांतग समाजाचा सर्व्हे करण्याची मागणी.

बुलडाणा, दि. २१- जिल्ह्यातील मातंग समाजाचा सर्व्हे करून त्याला सरसकट दारिद्रय़ रेषेखालील गणन्यात यावे, कुडाची घरे असलेल्या समाज बांधवांना घरकुल योजना मंजूर करण्यात यावी आदी मागण्यांसाठी मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना विविध बँकांमधून कर्जाचे वाटप करण्यात यावे, सुपडे, टोपल्याचा व्यवसाय करणार्‍यांना व बॅन्ड वादकांसाठी महामंडळाचा १0 टक्के निधी राखून ठेवण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ-खान्देश मातंग सेवा संघाच्यावतीने २१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व मातंग सेवा संघाचे संस्थापक संघटक राजू मानकर यांनी केले होते. हा मोर्चा गांधी भवन, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ दलालमुक्त झाले पाहिजे, अशा विविध घोषणा देऊन शहर दणाणून सोडले होते.