शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

पावसामुळे सोयाबीन पिकाला कोंब फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणीला अमडापूर व परिसरात शेतकऱ्यांनी पसंती देऊन बँक खासगी कर्ज घेऊन महागडे बी-बियाणे, खते ...

या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणीला अमडापूर व परिसरात शेतकऱ्यांनी पसंती देऊन बँक खासगी कर्ज घेऊन महागडे बी-बियाणे, खते विकत घेऊन पेरणी केलेली आहे. यावर पहिलेच मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव असल्याने, शेतकऱ्यांना दोन-चार वेळा महागडे औषध घेऊन फवारणी करावी लागली आहे. आता सोयाबीन पीक काढणीला आलेले असताना, पाऊस सतत सुरू असल्याने, काही शेतातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिले शेतकऱ्यांवर कर्ज, यातच सोयाबीन पिकाची नासाडी होताना दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचप्रमाणे, सोयाबीनच्या पाठोपाठ काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे उडीद हे पीकही पावसामुळे शेतातच नाश झाले आहे, तर या झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती भरपाईची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.