शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मलकापूर पांगरा येथील राेहित्र जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST

मलकापूर पांगरा : येथील आठवडी बाजारातील रोहित्र जळाल्याने अर्धे गाव दाेन दिवसांपासून अंधारात आहे. याकडे महावितरणच्या ...

मलकापूर पांगरा : येथील आठवडी बाजारातील रोहित्र जळाल्याने अर्धे गाव दाेन दिवसांपासून अंधारात आहे. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने ग्रामस्थांनी राेष व्यक्त केला आहे. लाइनमन नसल्याने रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागते.

मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजारात असलेेले राेहित्र गत दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे अर्ध्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दाेन दिवसांपासून राेहित्र दुरुस्त न केल्याने ग्रामस्थांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गत एक महिन्यापासून गावात लाइनमन नसल्याने गावातील वेळोवेळी वीज खंडित होत आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास चार चार दिवस सुरळीत हाेत नसल्याचे चित्र आहे. गावात कायस्वरूपी लाइनमन देण्याची मागणी सरपंचांनी केली हाेती. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. तरीही एक महिन्यापासून गावाला लाईनमन देण्यात आलेला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कायमस्वरूपी लाइनमन देण्याची मागणी हाेत आहे.