शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मलकापूर पांगरा येथील राेहित्र जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

मलकापूर पांगरा : येथील आठवडी बाजारातील रोहित्र जळाल्याने अर्धे गाव दाेन दिवसांपासून अंधारात आहे. याकडे महावितरणच्या ...

मलकापूर

पांगरा : येथील आठवडी बाजारातील रोहित्र जळाल्याने अर्धे गाव दाेन दिवसांपासून अंधारात आहे. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने ग्रामस्थांनी राेष व्यक्त केला आहे. लाइनमन नसल्याने रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागते.

मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजारात असलेेले राेहित्र गत दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे अर्ध्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दाेन दिवसांपासून राेहित्र दुरुस्त न केल्याने ग्रामस्थांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गत एक महिन्यापासून गावात लाइनमन नसल्याने गावातील वेळोवेळी वीज खंडित होत आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास चार चार दिवस सुरळीत हाेत नसल्याचे चित्र आहे. गावात कायस्वरूपी लाइनमन देण्याची मागणी सरपंचांनी केली हाेती. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. तरीही एक महिन्यापासून गावाला लाईनमन देण्यात आलेला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कायमस्वरूपी लाइनमन देण्याची मागणी हाेत आहे.