शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रब्बीच्या आशा पल्लवीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:39 IST

सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्‍या  बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील  १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या  असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. 

ठळक मुद्देजमिनीतील ओलावा गव्हाला ठरतोय पोषक अर्ध्या जिल्ह्यात पावसाने पार केली सरासरी

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सातत्याने अवर्षणसदृश स्थितीचा सामना करणार्‍या  बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील  १३ तालुक्यांपैकी सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली असल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या  असून, जमिनीतील ओलावा गहू पिकासाठी पोषक ठरत आहे. जिल्ह्यात सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असून, खरीप  हंगामानंतर आता शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे.  जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ आहे.  खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावरच खरिपाची  िपके तग धरून होती. मध्यंतरी पावसाने पाठ फिरवल्याने  जलसाठय़ांनीसुद्धा तळ गाठला होता; परंतु परतीच्या पावसाने  जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी भरून काढली आहे.   जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामाला संजीवनी मिळाली  आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १00.६७ टक्के पाऊस झाला  आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी बुलडाणा, चिखली,  देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा आणि  जळगाव जामोद या सात तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी  ओलांडली आहे. बुलडाणा तालुक्यात १३१.८0 टक्के,  चिखली १0२.४९ टक्के, देऊळगाव राजा १0७.२६, सिंदखेड  राजा १0३.७५ टक्के, लोणार ८९.५२ टक्के, मेहकर ९३.२१  टक्के, खामगाव ९५.३१ टक्के, शेगाव ७३.१६ टक्के, मलका पूर ११0.११ टक्के, नांदुरा ९६.५५ टक्के, मोताळा १0१.३७  टक्के, संग्रामपूर ८५.९४ टक्के, जळगाव जामोद ११६.२५ ट क्के पर्जन्यमान झालेले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांत  पावसाने सरासरी ओलांडली असल्याने जलस्रोतामध्ये चांगला  जलसाठा आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामाची पिके  घेण्यासाठी शेतकरी जोमाने तयारी करत आहे.  

जिल्ह्यात ९२ हजार ८५१ हेक्टर रब्बीचे क्षेत्रजिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ९२ हजार ८५१ हे क्टर आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे ४ हजार ८३२,  संग्रामपूर ४ हजार २३८, चिखली तालुक्यात २५ हजार ९१,  बुलडाणा १७ हजार ५२१, देऊळगाव राजा १२ हजार १७७,  मेहकर २४ हजार २१, सिंदखेड राजा १0२४३, लोणार १४  हजार ६0८, खामगाव ८ हजार ७४६, शेगाव ४ हजार ३0३,  मलकापूर तालुक्यात २ हजार २५८, मोताळा ३ हजार ७७१,  नांदुरा २ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. 

रब्बी पेरणीला सुरुवात जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या हंगामानंतर आता रब्बी  हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्याचे काम जोमात  सुरू आहे. रब्बी पेरणीपूर्वी शेत वखरण्याचे काम सध्या जोमात  सुरू आहे, तर काही ठिकाणी रब्बी पेरणीला सुरूवातही झाली  आहे. 

टॅग्स :agricultureशेती