शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शेत रस्त्यावरील पुलाचा प्रश्न लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:05 IST

कित्येक वर्षांपासून गावाजवळील नदीवरील जात असलेल्या शेत रस्त्यावर पूल नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी शेतकरी त्रस्त झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी वर्गणी ...

कित्येक वर्षांपासून गावाजवळील नदीवरील जात असलेल्या शेत रस्त्यावर पूल नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी शेतकरी त्रस्त झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी वर्गणी करूनही नदीपात्रामध्ये पुलाचे काम अपूर्णच होते. या वर्षी खूप पाऊस असल्यामुळे ते शेतरस्त्यावर पुलाची गरज निर्माण झाली. या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तरी ही बाब काही शेतकऱ्यांनी रमेश आण्णा मुळे यांना सांगितले असता, मुळेआण्णा यांनी कारेगाव येथे येऊन त्या स्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी पूल बांधणीसाठी १ लाख ११ हजार रुपायांचा धनादेश शेतकऱ्यांना दिला. पुलाच्या कामाला सुररवात झाली असून, पुलाचे काम अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे. या पुलामुळे ७० ते ८० शेतकरी बांधवांचा ये-जा करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.