शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अखेर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:32 IST

माेताळा : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून हाेत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

माेताळा : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून हाेत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन व राजेश गवई यांच्या नेतृत्वाखाली मोताळा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले हाेते. या आंदाेलनाची दखल घेत तहसीलदारांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला हाेता. तसेच तहसीलदार जोपर्यंत लेखी स्वरूपात पंचनाम्याचे आदेश काढत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला होता. तहसीलदार यांनी तत्काळ लेखी आदेश दिले. यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, महेंद्र जाधव, शे. रफिक शे. करीम, राजेश गवई, मारोती मेढे, राजू पन्हाळकर, बाबूराव सोनोने, चंदू गवळी, राजू गायकवाड, गजानन गवळी, राजू शिंदे, संदीप गोरे, विजय बोराडे, निखिल पाटील, भागवत धोरण, गजानन तायडे, नारायण तायडे, शे. नाजीम, शब्बीर मिस्त्री, शे. सलीम शे. हशम,धम्मदीप वानखेडे, मनोहर उमाळे, वैभव शिरसाट, राजू सुरडकर, वासुदेव मेढे, शुभम मेढे, शुभम इंगळे, नामदेव बोरकर, गोपाल मिरगे आदी उपस्थित हाेते.