शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर गेली आहे. ही दरवाढ घराघरात चिंतेचा विषय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर गेली आहे. ही दरवाढ घराघरात चिंतेचा विषय बनलेला आहे.

जेवणात मसूर दाळीचा वापर करून भूक भागविली जात आहे. पावसाळा सुरू असल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. तसेच आगामी सणांचा काळ पाहता डाळीचे दर आणखी भडकणार असल्याचे संकेत आहेत. गत काही दिवसांपासून तूर डाळीचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

...म्हणून डाळ महागली!

वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि परराज्यातून माल आणण्यात जाणवणाऱ्या अडचणी यामुळे आपोआपच किराणा मालाच्या दरात वाढ झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खरिपात पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे तूर, सोयाबीनसह इतर डाळवर्गीय पिकांना चांगला दर मिळाला. परिणामी, डाळींच्या किमती वाढल्या आहे.

...म्हणून भाजीपाला कडाडला!

कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी हीच स्थिती परत येऊ नये, याकरिता कमी प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. त्यात आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवकही कमी आहे.

सर्वसामान्यांचे हाल

तीन-चार महिन्यांपासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्याच्या दरातही काही अंशी वाढ झाली आहे.

- संध्या इंगळे

खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ १०४ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे.

- भारती वानखडे