शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तलाठी भरतीच्या निकालात झालेल्या तफावती बद्दल निषेध

By अनिल गवई | Updated: January 8, 2024 18:58 IST

राज्य सरकार च्या विरोधात अभाविपचा आक्रोश

खामगाव: नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेचे निकाल लागलेले असून या भरतीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण झाली आहे. २०० मार्काची परीक्षा असून यामध्ये विद्यार्थ्यांना २००पेक्षा जास्त मार्क देण्यात आल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने तीव निषेध नोंदविण्यात आला. या विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.

याबाबत सविस्तर असे की, मार्काचा घोळ उघडकीस येण्यापूर्वी तलाठी परीक्षा पेपर फुटीचा सुद्धा मुद्दा पुढे आलेला होता.महाराष्ट्र सरकारने टीसीएस कंपनीच्या माध्यमातून परिक्षा घेतल्या असून या कंपनीवर कुठलाही सरकारी खात्याचे नियंत्रण नाही. ही कंपनी परीक्षा घेत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहे. सरकारने या कंपनीची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा . तसेच परीक्षा निकालाची पद्धत ही चुकीची दिसून येते.

तसेच िनकालामुळे विद्यार्थी परिक्षेच्या निकाला मध्ये भ्रमित होत आहे. राज्य सरकारने नोकरी भरतीवर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांच्या न्यायाची मागणी करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी उपविभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे, खामगाव नगर मंत्री अनिकेत वरुडकर ,शेगाव नगर मंत्री सचिन काठोळे, राहुल खरात व समस्त कार्यकर्त्यांनी आपली मागणी तहसीलदार खामगावच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात अभाविप च्या वतीने निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावexamपरीक्षा