शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ठरली कुटुंबाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST

धामणगाव बढे : केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन विमा योजना घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचा आधार ठरत ...

धामणगाव बढे : केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन विमा योजना घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचा आधार ठरत असून त्याअंतर्गत धनादेशाचे वितरण मृतकाच्या वारसास भारतीय स्टेट बँक धामणगाव बढे येथे नुकतेच करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी रिधोरा येथील गजानन सूर्यवंशी यांचे आकस्मिक निधन झाले होते. धामणगाव बढे येथील भारतीय स्टेट बँकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन विमाअंतर्गत त्यांच्या पत्नी पूनम गजानन सूर्यवंशी यांना शाखा व्यवस्थापक राजेश सोनवणे यांच्या हस्ते दोन लाखांचा मृत्युदावा प्रदान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने सहायक व्यवस्थापक कुणाल बॅनर्जी, राहुल चव्हाण उपस्थित होते. मागील वर्षात प्रधानमंत्री जीवन विमा योजनेंतर्गत चार व्यक्तींना मृत्युदावा प्रदान करण्यात आला आहे. वार्षिक १२ रुपये, ३२० रुपये व २०० रुपये अत्यल्प प्रीमियम घेऊन शेतकरी, जनधन खातेधारक व इतर खातेदारांसाठी केंद्र शासनाची ही योजना भारतीय स्टेट बँकेमध्ये राबविली जाते आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक सुरक्षा निर्माण व्हावी, यासाठी केंद्र शासन ही योजना राबवत आहे. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसत आहेत़