शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

खांब पडल्याने ३६ तासांपासून २५ गावांमधील वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST

साखरखेर्डा ते मेहकर या मेन लाइनवरील विद्युत पोल पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे.

साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : साखरखेर्डा ते मेहकर या मेन लाइनवरील विद्युत पोल पडल्याने विजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामस्वरुप गेल्या ३६ तासापासून साखरखेर्डासह परिसरातील २५ गावे अंधारात आहेत. विज पुरवठा खंडीत असल्याने विज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याबाबत विज पुरवठाचे कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने विज ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.साखरखेर्डा येथे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र असून या उपकेंद्रात मेनलाईनद्वारे मेहकर येथून विज पुरवठा होतो. मेहकर ते साखरखेर्डा स्पेशल एक्सप्रेस फिडर नसल्याने या लाईनवर नेहमीच विज पुरवठा खंडीत होतो. मेहकर येथून हिवराआश्रम, देऊळगाव माळी, पेनटाकळी आणि साखरखेर्डा या चार ठिकाणच्या ३३ के.व्ही.उपकेंद्रावर विज पुरवठा होतो. मेहकर येथून सर्व केंद्रासाठी एकच लाईन असल्याने कोणत्याही क्षणी विज पुरवठा खंडीत होवू शकतो. १५ जून ते ११ जुलै पर्यंंंत सतत ८ ते ९ वेळा मेन लाईनवर बिघाड झाल्याने तब्बल २४-२४ तास विजपुरवठा खंडीत राहतो. ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता गुंज ते वरोडी मध्ये एक पोल पावसाने पडला. साखरखेर्डासह सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, बाळसमुद्र, दरेगाव, तांदूळवाडी ही गावे ३६ तासापासून अंधारात आहेत. स्थानिक कनिष्ठ अभियंता अतुल शेडगे यांचेशी दोन दिवसांपासून ग्राहकांनी संपर्क केला असता ते कोठेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विज पुरवठा केंव्हा सुरळीत होईल, याचे प्रत्यक्ष उत्तर एकही कर्मचारी देत नाही. गेल्या ३६ तासापासून विज पुरवठा खंडीत आहे. या मुळे पिठाच्या गिरण्या, नळयोजना, प्रभावीत झाल्या आहेत.