शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

दीड महिन्यापासून वीज गायब

By admin | Updated: November 14, 2014 00:17 IST

मेहकर तालुक्यातील रायपूर येथील प्रकार.

मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील रायपूर येथील शेतातील विद्युत रोहित्र गेल्या दीड महिन्यापासून जळालेले आहे. त्यामुळे शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकर्‍यांना रब्बी हंगामाला पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हा तचे पीक गेल्यामुळे शेतकर्‍यांच्या आता रब्बीकडे नजरा लागल्या आहेत. रब्बी िपकालाही पाण्याची अत्यंत आवश्यकता असून, त्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरीवर कृषी पंप बसविलेले आहेत; परंतु शेतातील विद्युत रोहित्रच जळाल्याने तब्बल दीड महिन्यापासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे येथे पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांचेही दुर्लक्ष आहे. पिकाला पाणी देता येत नसल्याने शेतातील तूर, हळद, बटाटा व भाजीपाल्याचे पीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी हळदीचे पीक तर पुर्णपणे सुकलेले आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याबरोबर गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देऊन येथे त्वरित विद्युत रोहित्र बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.