शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

स्थगिती उठवली, १४ ऑगस्टपर्यंत होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 11:04 IST

Khamgaon News : चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

खामगाव : कोरोना काळात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदली प्रक्रीयेला ३० जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती शुक्रवारी उठवण्यात आली. तसेच १४ आँगस्टपर्यंत बदली प्रक्रीया पूर्ण करावी, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने ९ जुलै रोजीच्या शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यात दरवर्षी अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात. त्यानुसार १० मे रोजी नियमित बदली प्रक्रीयेला स्थगिती दिल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिला होता. दरम्यान, बदली प्रक्रीयेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचेही शासनाने ठरवले होते. त्यानुसार ९ जुलै रोजी या विभागाने बदली प्रक्रीयेच्या धोरणाबाबत आदेश दिला. चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ आँगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाहीत, असेही नमूद केले आहे.सोबतच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामध्ये बदली खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी १५ टक्केचे बंधन पाळण्याचे म्हटले आहे. सोबतच संबंधित पदावर कालावधी पूर्ण झालेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ््यांची प्राधान्याने बदली केली जाणार आहे. सर्वसाधारण बदल्यांची कारवाई ३१ जुलैपर्यंत केली जाणार आहे. ती प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांवर बदली प्रक्रीया सुरू होणार आहे. विशेष कारणास्तव बदल्या १ आँगस्ट ते १४ आँगस्ट या कालावधीत होणार आहेत. विशेष बदल्या एकुण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढ्या कराव्या, असेही निर्देश दिले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावGovernmentसरकार