शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

स्थगिती उठवली, १४ ऑगस्टपर्यंत होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 11:04 IST

Khamgaon News : चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

खामगाव : कोरोना काळात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदली प्रक्रीयेला ३० जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती शुक्रवारी उठवण्यात आली. तसेच १४ आँगस्टपर्यंत बदली प्रक्रीया पूर्ण करावी, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने ९ जुलै रोजीच्या शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यात दरवर्षी अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात. त्यानुसार १० मे रोजी नियमित बदली प्रक्रीयेला स्थगिती दिल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिला होता. दरम्यान, बदली प्रक्रीयेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचेही शासनाने ठरवले होते. त्यानुसार ९ जुलै रोजी या विभागाने बदली प्रक्रीयेच्या धोरणाबाबत आदेश दिला. चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ आँगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाहीत, असेही नमूद केले आहे.सोबतच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामध्ये बदली खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी १५ टक्केचे बंधन पाळण्याचे म्हटले आहे. सोबतच संबंधित पदावर कालावधी पूर्ण झालेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ््यांची प्राधान्याने बदली केली जाणार आहे. सर्वसाधारण बदल्यांची कारवाई ३१ जुलैपर्यंत केली जाणार आहे. ती प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांवर बदली प्रक्रीया सुरू होणार आहे. विशेष कारणास्तव बदल्या १ आँगस्ट ते १४ आँगस्ट या कालावधीत होणार आहेत. विशेष बदल्या एकुण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढ्या कराव्या, असेही निर्देश दिले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावGovernmentसरकार