शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

विष प्राशन करून घेतला गळफास

By admin | Updated: September 17, 2015 23:19 IST

मातोळा तालुक्यातील घटना.

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील शेलापूर नवीन येथील २९ वर्षीय तरूणाने विषारी द्रव्य प्राशन केल्यावर निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी १२ वाजेदरम्यान उघडकीस आली. शिवाजी विजय तायडे (वय २९) रा. शेलापूर नवीन असे मृतकाचे नाव आहे. शेलापूर येथील प्रशांत प्रभाकर खर्चे हे आज दुपारी शेतात गेले असता, त्यांना निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतक आढळून आला. घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार नारनवरेसह बिट जमादार व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतकाच्या बाजूला विषारी द्रव्याची बाटली व दुचाकी आढळून आली. चौकशी दरम्यान मृत शिवाजी तायडे याने १६ सप्टेंबरच्या रात्री ८:३0 वाजेच्या सुमारास प्रथम विषारी द्रव्य प्राशन करून नंतर निंबाच्या झाडाला गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी र्मग कायम केला असून, अधिक तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे.