शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

लाटा मंडोपत्सवापासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:19 IST

देऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून  ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री  बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या  यात्रोत्सवाची सुरुवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे.  दिवाळीनंतर या यात्रोत्सवाची सांगता होते. 

ठळक मुद्देबालाजी महाराज पालखी उत्सव ८ ऑक्टोबरला होणार लळितोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून  ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री  बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या  यात्रोत्सवाची सुरुवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे.  दिवाळीनंतर या यात्रोत्सवाची सांगता होते. या उत्सवादरम्यान अनेक उत्सव साजरे करण्यात येत आहेत.  यातील लाटा मंडपोत्सव २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता  सुरुवात करण्यात आला आणि भक्तिभावाने हा लाटा मंडपो त्सव उत्साहाने पार पडला. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाको पर्‍यातून लाखो भक्त श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेण्याकरिता  शहरात दाखल होतात.   श्री बालाजी महाराज मूर्ती स्थापनेबाबत इतिहासात वेगवेगळी म ते मांडण्यात आली आहेत. २९ सप्टेंबर रोजी श्री बालाजी  महाराज यात्रोत्सवाची सुरुवात लाटा मंडोपत्सवापासून सुरू होते.  ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सूर्यादोयनी लळित असते. लाटा मंडप  दसर्‍यापूर्वी मंदिरासमोर महाद्वारापासून शिसवीच्या २१ खांब  (लाटा) यांच्या साहाय्याने भव्य मंडप उभारून उत्सवाची  सुरुवात होते. या लाटा ३0 फूट उंचीच्या व दोन फूट व्यासाच्या  असून, दोन्ही बाजूने मिळून ४२ मंडप टाकले जातात. लाटा  उभारण्यासाठी श्री बालाजी महाराजांच्या दोर्‍या बालाजी संस् थानच्या समोरील असलेल्या गरुडाच्या तसेच महाद्वाराजवळील  हनुमंताच्या भव्य मूर्तीच्या हातामधील छेदामधून त्यांच्यामागे  असलेल्या दगडी खांबाला बांधण्यात येतात. पालखी मिरवणूक  दुसर्‍या दिवशी निघते. श्रवण नक्षत्रावर ‘श्रीं’ची सुमारे एक  िक्वंटल वजनाची चांदीची पत्रा लावलेली पालखी आमना नदी  काठावर गेल्यानंतर पुरातन काळातील विधीनुसार व प्रथेनुसार  आमना नदीतील ओट्यावर ठेवण्यात येते. त्या ठिकाणी श्रींचे  भ्राता तिरुपती बालाजी राजे जगदेवराव यांना त्याकाळी दिलेल्या  शब्दाप्रमाणे पालखीमध्ये प्रवेश करतात, अशी आख्यायिका  आहे. पालखी उत्सव आज रात्री १२ वाजता सुरु होणार आहे.  तसेच दि. ८ ऑक्टोबर रोजी लळित उत्सव साजरा होणार आहे.  मंडोपोत्सवामध्ये प्रत्येक जाती आणि समाजाला मान देण्यात  आलेला आहे. धार्मिक सोहळा लाटा मंडापोत्सवापासून सुरू  झालेला आहे. अनेक भाविक भक्त शहरात दाखल झाले आहे त.