शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

दुर्धर आजार असणाऱ्यांनी कोरोनाची तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

गेल्या वर्षी दोन टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी २६ लाख ८५ हजार ...

गेल्या वर्षी दोन टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी २६ लाख ८५ हजार नागरिकांपैकी २५ लाख २३ हजार ७४७ नागरिकांमध्ये प्रत्यक्षात जिल्हा प्रशासन पोहोचले होते व त्यांची आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली होती. अर्थात एकूण लोकसंख्येच्या ९६ टक्के लोकापर्यंत आरोग्य विभाग पोहोचला होता व त्यांनी कोरोना संसर्गासंदर्भात प्रत्यक्ष भेटीद्वारे जनजागृती केली होती, असा दावाही आरोग्य विभागाचा आहे. जिल्ह्यात असलेल्या ५ लाख ४८ हजार ५०८ घरांपैकी ५ लाख ४५हजार ६८७ घरांना आरोग्य पथकांनी भेटी देवून घारातील दुर्धर आजार असणाऱ्यांची माहितीही संकलीत केली होती. त्यामध्ये जिल्ह्यात ५६ हजार १२४ व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचे समोर आले होते. या व्यतिरिक्त आणखी काही व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास त्यांनी पुढे येवून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी केले आहे.