शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

बुलडाणा शहरात दाेन वाहनांनी घातली जातेय गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : शहर पाेलिसांच्या वतीने दाेन जीपच्या माध्यमातून रात्रभर गस्त घालण्यात येते. १० ते १२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : शहर पाेलिसांच्या वतीने दाेन जीपच्या माध्यमातून रात्रभर गस्त घालण्यात येते. १० ते १२ कर्मचारी रात्री गस्त घालतात. मात्र, तरीही चाेरट्यांचा हैदाेस सुरूच असल्याचे चित्र आहे.

बुलडाणा शहरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. बंद घरे फाेडण्याचा सपाटाच चाेरट्यांनी लावला आहे. शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातही ऐवज लंपास करण्यात येत आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुताेंडेे यांच्या सरस्वतीनगरातील घरातून चाेरट्यांनी २५ हजारांचा एवज लंपास केला हाेता. त्यांच्या शेजारील घरातील ऐवजही चाेरट्यांनी लंपास केला हाेता.

गत काही दिवसांपासून घरफाेडीच्या घटना वाढल्या आहेत. पाेलिसांचा वचक राहिला नसल्याने चाेरीच्या घटनांत माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाेलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरच हाेते गस्त

शहर पाेलीस ठाण्यात उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे गस्त घाली घातली जाते. दाेन जीपमध्ये सहा, सहा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गस्त घातल्या जाते. शहरातील मुख्य रस्त्यावरच गस्त घातल्या जाते. दुचाकी वाहने नसल्याने केवळ मुख्य रस्त्यावरच पाेलीस दिसतात.

नागरिकही बेसावध

चाेरीच्या घटना वाढल्या असल्या तरी नागरिकही बेसावध असल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी आवाहन केल्यानंतरही आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. लाखाे रुपयांच्या मालमत्तेचे रक्षण स्वस्त कुलूपावर साेडून नागरिक बाहेरगावी जातात. त्यामुळे, चाेरट्याचे फावत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनीही सावधगिरी बाळण्याची गरज आहे.

खबरदारी घ्यावी

बुलडाणा शहरात १० ते १२ पाेलीस दरराेज रात्री गस्त घालतात. नागरिकांनीही बाहेरगावी जाताना पाेलिसांना कळवावे. तसेच इतर उपाययाेजना कराव्यात. घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. बाहेरगावी जाताना महागड्या वस्तू घरात ठेवू नये.

सुनील साेळंके, ठाणेदार, बुलडाणा

गस्त वाढविण्याची गरज

शहरात गस्त वाढविण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक भागात दुचाकीने गस्त घालण्याची गरज आहे. चाेरीच्या घटनांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.