शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पालखी रस्त्याचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST

या रोडच्या दोन्ही बाजू खोदून टाकल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रोडवर कुठल्याही प्रकारचे ...

या रोडच्या दोन्ही बाजू खोदून टाकल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रोडवर कुठल्याही प्रकारचे सुचना फलक नाहीत. त्यामुळे छोटे मोठे अपघात या रोडवर घडत आहेत. जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी पर्यटकांना याच मार्गाने जावे लागते. बाजारपेठेसाठी आणि दवाखान्याच्या कामासाठी शहराकडे जाण्यासाठी हाच मार्ग महत्त्वाचा आहे. इतरही वाहनांची या मार्गावरून रोजच वर्दळ असते. दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवलेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे या मार्गावर धूळच धूळ असते. या धुळीमुळे रोडलगत शेतकऱ्यांच्या पिकाचे गेल्या वर्षभरापासून नुकसान होत आहे. रोडलगत असलेल्या बिबी, खंडाळा, किनगाव जट्टू या गावांतील वयोवृद्धांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहेत. अनेक नागरिकांना रोडवरून प्रवास करताना धुळीमुळे डोळ्याचा त्रास होत आहेत. या धुळीमुळे याच मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. अनेकांना अपघातात अपंगत्व आले आहे. वाहन चालकांना दररोज दगड, माती, मुरमावरुन वाट काढत आपली वाहने चालवावी लागत असून, आता सावरगाव, भुमराळा येथील वाळूचे लिलाव झाले असल्याने या मार्गावर वाळूने भरलेली शेकडो ओव्हरलोड वाहने दररोज भरधाव वेगाने धावतात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीबी ते किनगाव जट्टू रोडचे काम वर्षभरापासून बंद आहे. हे काम आठवडाभराच्या आत तत्काळ सुरू करावे, अन्यथा भाजप बुलडाणाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.