शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

निम्म्याहून अधिक शेतकरी आत्महत्या अपात्र!

By admin | Updated: May 11, 2017 07:07 IST

एकूण १२५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या.

नितीन निमकर्डे खामगाव : मागील तीन वर्षांत तालुक्यात एकूण १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यातील फक्त ५८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या. तब्बल ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुुंबांना मदत नाकारण्यात आली. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळवून देण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अनास्था दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटांशी झुंज देत आहेत. २०१४ व २०१५ मधील खरीप हंगामात पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती होती. शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. २०१६ मध्ये पाऊस बऱ्यापैकी होऊन उत्पादनातही मोठी वाढ झाली, पण तूर व अन्य शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सन २०१४ मध्ये तालुक्यात एकूण ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी फक्त १८ शेतकऱ्यांची प्रकरणे शासकीय मदतीकरिता पात्र ठरविण्यात आली. सन २०१५ मध्ये ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असता त्यातील २३ प्रकरणे मदतीस पात्र ठरली. सन २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील केवळ १३ शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीस पात्र ठरविण्यात आली. सन २०१७ मध्ये आतापर्यंत १३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील फक्त चार मदतीस पात्र ठरल्या. अशा एकूण १२५ पैकी ५८ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.