शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

आॅनलाइन सातबारा, फेरफारला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:20 IST

शेतक-यांच्या तलाठी कार्यालयाच्या वा-या थांबणार!

ठळक मुद्दे५ लाख ४० हजार दस्तावेजांचे संगणकीकरण

ब्रह्मानंद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकºयांना सातबारा, फेरफार आदी कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात चकरा मराव्या लागत होत्या. त्यासाठी डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५ लाख ४० हजार ५५७ सातबारे आॅनलाइन करण्यात आले आहेत. प्रशासकीय स्तरावरून आॅनलाइन सातबारा व फेरफार १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार असून, शेतकºयांच्या तलाठी कार्यालयाच्या वाºया आता बंद होणार आहेत.शेतकºयांना विविध कामांसाठी सातबारा व फेरफारची गरज भासते; मात्र प्रत्येक वेळेस सातबारा व फेरफार काढण्यासाठी शेतकºयांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. काही ठिकाणी तर प्रभारी असलेला तलाठी हा गावात येतच नसल्याने गावकºयांना अनेक वेळा तलाठ्याची वाट पाहावी लागते, अशा वेळेस शेतकºयांना त्यांचा सातबारा वेळेवर मिळत नसल्याने त्यांची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर सातबारा फेरफार उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाच्यावतीने डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम  सुरू केला आहे. या प्रोग्रामाच्या माध्यमातून शेतकºयांना आॅनलाइन सात बार, फेरफार उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकºयांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार ई-फेरफार आज्ञावलीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला आॅनलाइन करण्यात येत आहे. या प्रोग्राम अंतर्गत शेताविषयक तलाठी रेकॉर्डला असलेले १ ते २१ गाव नमुने आॅनलाइन अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४० हजार ५५७ सातबारे आॅनलाइन करण्यात आले आहेत.प्रशासकीय स्तरावरून आॅनलाइन सातबारा व फेरफार देण्याचा मुहूर्त १५ आॅगस्ट ठेवण्यात आला आहे. सातबारा वेळेवर म् िमिळण्यासाठी हा आॅनलाइन प्रणाली अत्यंत महत्त्वाचीआहे; मात्र या प्रणालीचा लाभ घेताना शेतकºयांना इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.