शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाळाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द संगोपन आवश्यक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:53 IST

बालकाला भरवला जाणारा एक-एक घास त्याच्या आहार विषयक गरजा लक्षात घेवून परिपूर्ण केला पाहिजे.

खामगाव : बाल संगोपन हा तसा अत्यंत संवेदनशील विषय असून बालकाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द बाल संगोपन काळाची गरज आहे. प्रत्येक बालकाला भरवला जाणारा एक-एक घास त्याच्या आहार विषयक गरजा लक्षात घेवून परिपूर्ण केला पाहिजे.आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील उत्कृष्ट क्षण असतो. मानसिक समाधन देणारा अत्यानंद असतो. म्हणून बालकांचे सु-संगोपन करताना आहार शास्त्राची माहिती करुन घ्यायला हवी. आजची मूलं देशाचे भावी - आधारस्तंभ असल्याने, प्रत्येकाच्या संगोपनावर काळजीपूर्वक भर देणे आवश्यक आहे. बाळाची वाढ होते तसे त्याच्या उंची व वजन याच्यात बदल होत जातात. ते प्रमाणात होत असेल तर बाळ सुदृढ होते. आवश्यक अन्न घटक रोज मिळतील आणि बालकांचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव