शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पैनगंगा नदीकाठावर बसवले नवीन राेहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:37 IST

नदीपात्रापासून अवघ्या ५० ते ७० फूट अंतरावर बसविण्यात आले. पावसाळ्यात पैनगंगा नदीला ...

नदीपात्रापासून अवघ्या ५० ते ७० फूट अंतरावर बसविण्यात आले. पावसाळ्यात पैनगंगा नदीला पूर येताे व पुराचे पाणी नदी पात्रापासून १ किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूला पसरते. तसेच जेथे रोहित्र बसविण्यात आले आहे त्या ठिकाणी पुराचे १० ते १२ फूट पाणी राहते. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने त्या रोहित्रावरून संपूर्ण गावातीलच विद्युत पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

या बाबत संबंधित ठेकेदार व ग्रामीणचे उपअभियंता यांच्याशी संवाद साधला असता जागा बदल करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु जागा बदल न करता त्याच ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना चार महिने होणार आहे.

पावसाळ्यात नदीला पूर आल्यास रोहित्रामध्ये पुराचे पाणी जाऊन गावातील विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात सर्वच सवणावासीयांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदरच गावकऱ्यांच्या सल्यानुसार ज्या ठिकाणी पुराचे पाणी जात नाही अशा ठिकाणी रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.