शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

पैनगंगा नदीकाठावर बसवले नवीन राेहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:37 IST

नदीपात्रापासून अवघ्या ५० ते ७० फूट अंतरावर बसविण्यात आले. पावसाळ्यात पैनगंगा नदीला ...

नदीपात्रापासून अवघ्या ५० ते ७० फूट अंतरावर बसविण्यात आले. पावसाळ्यात पैनगंगा नदीला पूर येताे व पुराचे पाणी नदी पात्रापासून १ किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूला पसरते. तसेच जेथे रोहित्र बसविण्यात आले आहे त्या ठिकाणी पुराचे १० ते १२ फूट पाणी राहते. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने त्या रोहित्रावरून संपूर्ण गावातीलच विद्युत पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

या बाबत संबंधित ठेकेदार व ग्रामीणचे उपअभियंता यांच्याशी संवाद साधला असता जागा बदल करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु जागा बदल न करता त्याच ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना चार महिने होणार आहे.

पावसाळ्यात नदीला पूर आल्यास रोहित्रामध्ये पुराचे पाणी जाऊन गावातील विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात सर्वच सवणावासीयांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदरच गावकऱ्यांच्या सल्यानुसार ज्या ठिकाणी पुराचे पाणी जात नाही अशा ठिकाणी रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी हाेत आहे.