शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कृषी प्रदर्शन काळाची गरज - शुकदास महाराज

By admin | Updated: January 30, 2016 02:25 IST

हिवराआश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सवास प्रारंभ

हिवरा आश्रम : शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, यांची माहिती होणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधनाबाबत जागरूक राहायला हवे. ही जागरूकता व नवज्ञान कृषी मेळावा किंवा कृषी प्रदर्शनातून होते. त्यामुळे कृषी प्रदर्शन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प.पु.शुकदास महाराज यांनी केले. स्थानिक विवेकानंद आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सवास २९ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, यावेळी आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त विवेकानंद आश्रम व निधी क्रिएशन अँण्ड इव्हेंट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरा आश्रम येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुकदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी शुकदास महाराजांचे स्वागत लक्ष्मण दारमोडे यांनी केले. शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी विविध स्टॉल लावण्यात आलेली आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निधी क्रिएशन अँण्ड इव्हेंट नाशिकचे संचालक मनिष ढोले होते, तर मिर्झा रफीक बेग, आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, विश्‍वस्त पुरूषोत्तम आकोटकर, प्रा.कैलास भिसडे, नारायण भारस्कर, प्रा.जी.के.ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बजरंग बनसोडे, तालुका कृषी अधिकारी मधुकर काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल लभाणे, मनिष ढोले सत्यजीत सावंत, विक्की सावंत, सुभाष पवार, मिलिंद खंडेराव, महादेव लभाणे, प्रवीण भागवत, भगवान पुरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अशोक गिर्‍हे यांनी तर आभार प्रवीण ढोले यांनी मानले.