शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अतिक्रमण काढल्यास भाजपच्यावतीने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे अतिक्रमण काढू नये, अशी मागणी केली आहे. कोरोना महामारीमुळे ...

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे अतिक्रमण काढू नये, अशी मागणी केली आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायतीच्या जागेवर व्यापार करणारे व्यापारी हवालदिल झाले असून, ग्रामपंचायतीकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोरोनाने हवालदिल झालेल्या एक हजार ते १,५०० अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांची रोजीरोटी बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचा विचार करावा. त्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केल्यास भारतीय जनता पक्ष जनआंदोलन उभारेल, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन अर्जुनराव वानखेडे, सागर बाजड, विलास परमाळे, रोहित डागर, चंद्रकांत वाघमारे, अक्षय काळे, साजन शाह, अंकुश मोहळे, हरिश इंगळे, हुसेन गवई, सचिन मोरे, रोहित गवई, आदींनी दिले.

080921\2529new doc 2021-09-08 17.36.16_1.jpg

निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जूनराव वानखेडे