शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

शाळेतून घरी येताच कपडे बदला; अंघोळही करा कोरोनाचा संसर्ग पाहता आर्ई-वडिलांकडून मुलगा शाळेतून आल्याबरोबर कपडे बदलून अंघोळ घालण्यात येत ...

शाळेतून घरी येताच कपडे बदला; अंघोळही करा

कोरोनाचा संसर्ग पाहता आर्ई-वडिलांकडून मुलगा शाळेतून आल्याबरोबर कपडे बदलून अंघोळ घालण्यात येत आहे, तसेच शाळेत पाठविताना काही सूचनांचे पालन करण्यास पालकांकडून सांगण्यात येत आहे. तोंडाचा मास्क काढू नये, सोबत दिलेल्या सॅनिटायझरने वारंवार हात धुवावे, एकाच ठिकाणी जास्त मुलांच्या मधे राहू नये, सुरक्षित अंतर ठेवावे, आपल्या मित्रांनासुद्धा याबाबत सांगावे, अशा सूचना मुलांना पालकांकडून दिल्या जात आहेत.

अ) मास्क काढू नये

ब) वारंवार हात साबणाने धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे

क) सोशल डिस्टिन्सिंग पाळावे

ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.

काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे

गत दोन वर्षांपासून मुले घरीच आहेत. ऑनलाइन क्लासेस झाले; परंतु शाळेतील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये फरक आहे. मुलांची काळजी आहे, पण त्यांचे भवितव्यही पाहावे लागेल.

-अर्चना देशमुख.

मुलांचे भवितव्य पाहता मुलांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. शाळेत गेल्यानंतर मुलांनाही काळजी घेण्याचे सांगितले आहे. शिक्षकही मुलांवर विशेष लक्ष ठेवत आहेत.

- वैशाली फिस्के

प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असतेच. भविष्यात त्याने काही तरी करावे, यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. याकरिता कोरोना नियम त्याला सांगून खबरदारी घेऊन शाळेत पाठवित आहोत.

- माधुरी गाभणे.

जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - ९०१

सुरू झालेल्या शाळा - २२८

अद्याप बंद असलेल्या शाळा - ६७३