शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

मोदी सरकारने सोयाबीन आयातीचा निर्णय रद्द करावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

चिखली : देशासह महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन प्रमाणापेक्षा अधिक आहे. सोयाबीन निर्यात करण्याची क्षमता असलेला देश सोयाबीन आयात करत असेल, ...

चिखली : देशासह महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन प्रमाणापेक्षा अधिक आहे. सोयाबीन निर्यात करण्याची क्षमता असलेला देश सोयाबीन आयात करत असेल, तर शेतकऱ्यांचे हाल बेहाल होतील, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस येऊन कर्जाच्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाही. करिता केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला सोयाबीन आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्यावतीने करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

काँग्रेस किसान सेलच्यावतीने यासंदर्भाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये देशासह राज्यात सोयाबीनचे उत्पादन माेठ्या प्रमाणावर होते. त्यातल्या त्यात विदर्भात सोयाबीन उत्पादनाचा उच्चांक आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सायोबीन आयातीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे. पूर्णत: शेतकरीविरोधी असलेला हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेस किसान सेलच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी किसान सेलचे तालुकाध्यक्ष समाधान गिते, डॉ. सत्येंद्र भुसारी, सचिन बोंद्रे, बाजार समितीचे प्रशासक गजानन परिहार, बाळू साळोक, ॲड. प्रशांत देशमुख, बाळू लहाने, आजाबराव इंगळे, लक्ष्मण भिसे, राजेंद्र लहाने, समाधान आकाळ, परमेश्वर साळवे, संतोष थोरात, अमोल सुरडकर, बाजीराव उन्हाळे, शेख जाकीर, सुभाष खरात, सतीश जगताप, बळीराम हाडे, दत्ता करवंदे, ज्ञानेश्वर इंगळे, गणेश ठेंग, गजानन जाधव, साहेबराव आंभोरे, सतीश जगताप आदी उपस्थित होते.