शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

भाजीपाला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

व्यापारी हे बाजार समितीने ठरून दिलेल्या करापेक्षा १० ते १५ पटीने जास्त रक्कम भाजीपाल्यावर आकारण्यात येऊन एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक ...

व्यापारी हे बाजार समितीने ठरून दिलेल्या करापेक्षा १० ते १५ पटीने जास्त रक्कम भाजीपाल्यावर आकारण्यात येऊन एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. तर दुसरीकडे शासनाचा कर बुडवत आहेत. म्हणजे दोन्ही हातांनी लोणी खाण्याचे काम सदर हर्राशी करणारे लोक करीत आहेत. भाजीपाला हर्राशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणे आवश्यक असताना सदरहू हर्राशी करणारे व्यक्ती ही हर्राशी आठवडे बाजार परिसरात घेऊन बाजार समितीचे व शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजीपाला हर्राशी ही सकाळी अंधारात ३.३० ते ५ वाजेदरम्यान होते. शेतकऱ्यांना आपला माल येथे हर्राशीसाठी आणण्याकरिता थंडी पावसात रात्री ३ वाजता आपला जीव धोक्यात घालून यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य होईल अशा प्रकारे हर्राशीचे वेळापत्रक ठरवून देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. याकरिता निवेदन देण्यात आले. निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास आंधळे, मनसे तालुका अध्यक्ष राजू मांटे, यश कासारे ,आकाश जाधव उपस्थित होते.