शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

रब्बी पिक कर्जापासून अनेक शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:36 IST

अंढेरा : अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिक कर्ज मिळेल अशी आस हाेती. मात्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा ...

अंढेरा : अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिक कर्ज मिळेल अशी आस हाेती. मात्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अंढेरा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जच मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जे शेतकरी खरीप हंगामात पिक कर्ज वाटपापासुन वंचित राहले त्यांना रब्बी हंगामात पिक कर्ज वितरीत करण्याचे शासनाने आदेश दिले हाेते. मात्र, अंढेरा येथील शाखा व्यवस्थापक वडस्कर यांनी ज्या शेतकऱ्यांना रब्बीचे पिक कर्ज हवे असल्यास त्यांनी आपल्या शेतातील विहीर,तसेच शेतात विद्युत पुरवठा व कृषी पंपाचे बिल भरलेली पावती एवढाच नव्हे तर ज्या धरणावरुन शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेली आहे, त्या विभागाचा परवाना आणावा अन्यथा रब्बीचे पिक कर्ज भेटणार नाही अशी अट ठेवली हाेती. शासनाच्या नियमाप्रमाणे वरिल पैकी कुठल्याच पुराव्याची आवश्यकता नाही. इतर शाखेत ज्या शेतकऱ्यांकडे कुठल्याच प्रकारचे पिक कर्ज थकीत नाही आशा शेतकऱ्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँक इतर शाखेत रब्बी हंगामाचे पिक कर्जाचे तात्काळ वाटप करण्यात आले.मात्र, अंढेरा परिसरातील अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहीले आहेत.

बचत गटही कर्जाच्या प्रतीक्षेत

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अंढेरासह बायगांव,सावखेड नागरे सह जवळपास महिलांचे २०ते २२बचत आहे.या बचत गटातील महिलांना पुर्वीचे बचत गटाचे कर्ज भरलेले असताना आता तुमचे रेकाँर्ड आलेली नाही.तुम्ही पंचायत समितीमध्ये संपर्क करा, संपर्क झाल्यास तुमचे रेकाँर्ड/रजिस्टर बरोबर नाही अशी कारणे देउन ताटकळत ठेवण्यात येत आहे. शासनाकडुन नवीन व्यवासाय करणाऱ्या युवकानां केंद्र शासनाकडुन मुद्रा लोन अंतर्गत पन्नास हजार रुपये कर्ज देण्यात येते. अंढेरा येथे अर्ज केलेले अनेक युवक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.