शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

अनेक ‘एटीएम’चे शटर डाउन!

By admin | Updated: April 18, 2017 01:05 IST

खामगाव- बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खामगाव : गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून रोकडच मिळालेली नाही. त्यामुळे बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यातून बँका सावरत असतानाच आरबीआयकडून रोख रक्कम मिळणे अनियमित झाले आहे. त्यामुळे बँकांना दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मागील चार दिवसांपासून आरबीआयकडून रोकड मिळाली नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने दिली. पैसे काढायला आलेल्या ग्राहकांना देण्यासाठी बँकांकडे पैसा नाही. त्यामुळे जेवढे पैसे जमा झाले, तेवढेच वाटप केले जात आहेत. परिणामी खात्यात पैसे जमा असूनही ग्राहकांना कमी पैसे दिले जात आहेत. तसेच एटीएममध्ये रक्कम टाकणे अनेक बँकांनी बंद केले असून, एटीएम केंद्रांचे शटर लावून कुलूप ठोकण्यात आले आहे. केवळ आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा निवडक बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकली जात आहे; परंतु तेथेही गर्दी होत असल्याने तास-दोन तासात पैसे संपून जातात. पैशांची निकड असलेले अनेक ग्राहक संध्याकाळी या एटीएमवरून त्या एटीएमवर चकरा मारताना दिसतात. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. एकंदरित तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.