शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

लॉकडाऊनने घरातील पैसा संपला, मात्र कोरोना संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. किराणा, भाजीपाला व इतर काही व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ...

जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. किराणा, भाजीपाला व इतर काही व्यवसाय सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

यामुळे गर्दी कमी होऊन कोरोनाची साखळी तुटेल, असे प्रशासनाला वाटले; परंतु कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणारे, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. जीवनावश्यक किराणासुद्धा प्रशासनाच्या यादीतून त्यावेळी अनावश्यक झाला होता. त्यानंतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली असल्याने सध्या किराणा आणि भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोना होत नाही आणि इतर दुकाने उघडली तर आणखी किती गर्दी वाढणार? आणि वाढणाऱ्या त्या थोड्याफार गर्दीमुळेच कोरोना होईल काय? असा प्रश्न व्यावसायिक वर्गामधून उपस्थित केला जात आहे.

घरखर्च भागवायचा कसा

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे व्यवसायांचे गणित बिघडले आहे. सकाळी तीन ते चार तास थोडाफार व्यवसाय केल्यानंतर दिवसभर घरात बसावे लागत आहे, तर काहींचे व्यवसायच बंद झाल्याने घरखर्च भागवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्यापारी सोबतच मजूर वर्गही हताश

लॉकडाऊनमुळे दुकानांवर काम करणारे, तसेच इतर मजूर वर्गाच्या हातालासुद्धा काम नसल्याने तेसुद्धा हतबल झाले आहेत. शासनाने मोफत स्वरूपात केवळ गहू व तांदूळ दिले आहेत. तेव्हा त्यावर कसे जीवन जगायचे? इतर लागणारा किराणा आणण्यासाठी पैसा आणायचा तरी कोठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.