शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

काेलारा येथे संत सावता माळी रयत बाजारचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. यामध्ये ‘विकेल ते पिकेल’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. यामध्ये ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाद्वारे योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. राज्य शासनाच्या या धोरणाचाच एक भाग म्हणून तालुक्यातील कोलारा येथे कृषी विभागावतीने संत सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे उद्घाटन २४ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या पुढाकाराने कोलारा येथील सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरात आठवड्यातीन दोन दिवस रविवार व बुधवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत संत सावतामाळी रयत बाजार भरविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २४ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, साहेबराव पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. भाजीपाला व फळपीक विक्रेते परिहार यांनी थाटलेल्या दुकानाचे यावेळी उद्घाटन पार पडले. या अभियानामुळे शेतकऱ्यांना आता गावातच भाजीपाला विक्री करता येणार आहे. याद्वारे त्यांचा वाहतूक खर्च वाचण्यासह गाव व परिसरातील ग्राहकांना ताजा व उत्तम प्रतीचा भाजीपाला, फळपीक कमी किमतीत मिळणार आहे. त्यामुळे भाजीपाला व फळपीक शेतकरी विक्रेता व ग्राहक दोघांचा फायदा लक्षात घेता, जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना भाजीपाला व फळ विक्री करण्यासाठी या बाजारचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी यावेळी केले. यशस्वितेसाठी कृषी पर्यवेक्षक टाले, गजानन इंगळे, कृषी सहायक लोढे मॅडम यांनी परिश्रम घेतले.