शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

हरभरा पिकावर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी हाेत आहे. किनगाव जट्टूसह परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही अळयांचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणापासून पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगाम चांगला येईल, असे वाटत असताना अतिवृष्टीने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला. खरीप हंगामात लागवडीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही. दरम्यान, परतीच्या पावसामुळे नदी-नाले, तलाव, विहिरीत जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, आदी पिके पेरली. त्यांना महागडी रासायनिक खते दिली. या पिकाची वाढसुद्धा चांगली झाली असून, हरभरा पिकाला घाटेसुद्धा लागले आहे. परंतु, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी कीटकनाशके फवारुनही अळी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.