शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

#खामगाव कृषी महोत्सव : अन्नद्रव्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे - राहुल भारंबे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:01 IST

खामगाव: केळीचे उत्पादन घेताना, अन्नद्रव्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.  केळीची लागवड पाणी कमी असेल अशा एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत  करा. त्याचबरोबर अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाकडे  विशेष लक्ष द्यावे, असे  आवाहन राहुल भारंबे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केळीचे उत्पादन घेताना, अन्नद्रव्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.  केळीची लागवड पाणी कमी असेल अशा एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत  करा. त्याचबरोबर अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाकडे  विशेष लक्ष द्यावे, असे  आवाहन राहुल भारंबे यांनी केले. ते स्थानिक कृषी महोत्सवामध्ये  आयोजित  मार्गदर्शन सत्रात ‘टिशू कल्चर तंत्रज्ञान’ या विषयावर बोलत होते. बगीचा स्वच्छ  ठेवावा, शेतात पश्‍चिम व दक्षिण बाजूला वारा रोधक लावावे, असे आवाहन  राहुल भारंबे यांनी केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी  उपस्थित होते. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव