शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

मतदानाचे प्रमाण किमान ७५ टक्के ठेवा : ई मरिअप्पन

By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST

बुलडाणा येथे मतदार जागृती निरीक्षक ई-मरिअप्पन यांचे अवाहन.

बुलडाणा : प्रसार माध्यमांचा योग्य वापर करुन मतदार जागृती शक्य आहे. बुलडाणा जिल्हयात असणारी २00९ सालची ६९ टक्के मतदानाचे प्रमाण ७५ टक्क्यांपयर्ंत नेण्याचे उद्दीष्ट सर्वांनी ठेवावे असे आवाहन मतदार जागृती निरीक्षक ई-मरिअप्पन यांनी केले. बुलडाणा येथे झालेल्या अधीकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधीकारी रमेश घेवंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती. मरिअप्पन हे जिल्ह्यात दाखल झाल्यापासून त्यांनी आतापर्यंंत चार विधानसभा मतदारसंघांना भेटी दिल्या. एस.एम.एस.आणि ई-मेलच्या माध्यमातून मतदार जागृती करतांना सोशल मिडीया तसेच स्थानिक केबल नेटवर्कचा वापर देखील मतदार जागृतीच्या कामात करावा असे ते म्हणाले. २00९ साली बुलडाणा जिल्हयातील सात मतदारसंघातील मतदानाची सरासरी ६९.५ टक्के होती यंदा ती किमान ७५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी यावेळी सगितले. मतदार जागृतीसाठी लोकसभा निवडणूकीच्या काळात राजस्थानी युवा मंच या स्वयंसेवी संस्थेने मदत केली होती. या ही वेळी सुध्दा सदर संस्था मदत करणार आहे. संस्थेचे अँड.जितेंद्र कोठारी आणि पप्पू अग्रवाल यांनी या बैठकीत ही माहिती दिली. या कामात कवी अजीम नवाज राही हे मदत करणार आहेत. मतदार जागृतीसाठी मतदानाच्या पाच दिवस आधी मतदारांसाठी पोलचिट वाटप करण्यात येणार असून अधिकाधिक जणांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी अंगणवाडी सेविका, गटसचिव यांचे सहकार्य घेण्यात येत आहे