शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतीउपयोगी दुकाने दिवसभर सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:36 IST

बीबी : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे़. त्यातच काेराेनामुळे निर्बंध लावण्यात आले आहे़त. शेतीउपयाेगी दुकाने ...

बीबी : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे़. त्यातच काेराेनामुळे निर्बंध लावण्यात आले आहे़त. शेतीउपयाेगी दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी गाेर सेनेच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम जवळ आला आहे़. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी दिवसभर दुकाने उघडी असणे आवश्यक आहे. कारण शेतकऱ्यांना पैशाची जमवाजमाव करूनच दुकानात यावे लागते आणि दुकाने उघडी नसली की माघारी घरी जाऊन दुसऱ्यादिवशी यावे लागते़. त्यामुळे वेळ आणि खर्च याचा नाहक भुर्दंड होत असल्यामुळे दिवसभर दुकाने उघडी ठेवण्यात यावीत आणि बँकांनी पीककर्ज, पुनर्गठन लवकरात लवकर करण्यात यावेत, सर्वप्रकारच्या खतांच्या किमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणी गोर सेना तालुकाध्यक्ष यांच्यावतीने लोणार तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी गोर सेनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ़. विजय पवार यांच्या मार्गदर्शनात लोणार तालुका अध्यक्ष भारत राठोड, सुरेश पवार, साहेबराव राठोड, अनिल राठोड उपस्थित होते.