शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

ज्वारी, मका, तुरीचे उत्पादन घटणार

By admin | Updated: June 28, 2015 23:19 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पेरणी पावसाआभावी खोळंबली; तृणधान्य व कडधान्य पिकांची सरासरी १६ टक्के पेरणी.

बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी ७.४२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. यात नगदी उत्पन्न देणार्‍या तृणधान्य व कडधान्यासाठी एकूण २ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे; मात्र पावसाआभावी या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही, तरी जिल्ह्यात तृणधान्य व कडधान्याची पिके घटण्याचे संकेत आहेत. दरम्यान, आजपर्यंत सरासरी १६ टक्के पेरणी आटोपली आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला. याशिवाय अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे जास्त नुकसान झाले. अशावेळी शेतकर्‍यांना तृणधान्य व कडधान्याचा मोठा आधार लाभला होता. यातून बर्‍यापैकी उत्पन्न मिळल्याने शेतकरी यंदाच्या खरीप हंगामासाठी तयार राहू शकला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनात कृषी विभागाने या पिकांच्या पेरणीकडे लक्ष दिले. जिल्ह्यात खरिपाची पेरणी ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर क्षेत्रावर होत आहे. यात ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यासाठी १ लाख २१ हजार १00 हेक्टर, तर तूर, मूग, उडीद या कडधान्यासाठी १ लाख ६६ हजार ५00 हेक्टरचे नियोजन आहे; मात्र जून महिन्याच्या शेवटपर्यंत तृणधान्याची १३ हजार आणि कडधान्याची ४४ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकली. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आर्थिक व मानसिकरीत्या खचलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.