शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

रास्त भावाशिवाय आत्महत्या थांबणे अशक्य

By admin | Updated: June 1, 2015 02:01 IST

पहुरजिरा येथे राजू शेट्टी यांचे प्रतिपादन.

पहुरजिरा ( जि. बुलडाणा) : गारपीट, अवकाळी पाऊस, नापिकी व शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतमालाला रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबूच शकत नाही. सरकारचे धोरणही त्या बाबतीत निराशजनक आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केले. २९ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भव्य शेतकरी मेळावा येथे पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्यास खा. राजू शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर, डॉ. पोकळे, खविसं अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, भाई वासुदेवराव उन्हाळे, शे.का. पक्ष नेते भगवान मिरगे, पहुरजिरा येथील सरपंच रेखा पारस्कर, पं.स. सदस्य वंदना पारस्कार, राम आखरे, राजू खोटरे, माधुरीताई सातव, जिल्हाध्यक्ष स्वा.से.सं. आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास पारस्कार होते. कार्यक़्रमाच्या सुरुवातीला भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहुरजिरा सरपंच व पं.स. सदस्य पारस्कार यांनी रविकांत तुपकर , खा. शेट्टी, स्वा.शे.सं. यांचा सत्कार केला.