शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शेतक-यांचे प्रश्न सुटणे महत्वाचे — ना. तुपकर

By admin | Updated: April 15, 2016 02:15 IST

चिखली तालुक्यातील गोद्री येथे शेतकरी सभा.

चिखली(जि. बुलडाणा) : शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढत असताना मी कधीही ङ्म्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ङ्म्रेयापेक्षा शेतकर्‍यांचे प्रश्न सुटणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी गोद्री येथील शेतकरी सभेत केले. तालुक्यातील गोद्री येथे ११ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ना.रविकांत तुपकर यांच्या हस्ते संघटनेच्या शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात येऊन शाखाध्यक्षपदी प्रमोद मुळे, उपाध्यक्षपदी विलमसिंग सोळंकी तर सचिवपदी सुधाकर सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या थकीत कर्जबुडव्या संचालकांचा सुद्धा तुपकरांनी समाचार घेत शेतकर्‍यांची जिल्हा बँक बुडविणार्‍या संचालकांना तुरुंगात डांबल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. सभेला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.