शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आतड्यातील कृमीमुळे ५५ टक्के बालकांना रक्तक्षय!

By admin | Updated: August 31, 2016 01:30 IST

रक्तक्षय टाळण्यासाठी आरोग्य विभागाचे अभियान; जंतनाशक गोळ्या देणार!

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ३0: शहरासह ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे बालकांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो. या कृमीमुळे जवळपास ५५ टक्के बालकांना रक्तक्षय होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. अशा बालकांना रक्तक्षय होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने २ व ७ स प्टेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात १ ते १९ वयोगटातील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये आतड्यांचा कृमीदोष आढळून येतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा मुलांना कुपोषित करणारा असल्यामुळे राज्यात २ सप्टेंबर हा राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना शाळेतच जंतनाशक गोळ्या या दिवशी दिल्यानंतर किमान दोन तास या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याचे आदेशात म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उ पस्थितीत आरोग्य विभागाने २७ ऑगस्ट रोजी घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्यामुळे जंताच्या गोळ्या वाटपाची मोहीम युद्धस्तरावर राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या दिवशी विद्यार्थी उपस्थित नसल्यास ७ सप्टेंबर रोजी पुन्हा जंतनाशक औषधाची मात्ना देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.