शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हरभ-यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव!

By admin | Updated: November 9, 2014 23:48 IST

प्रतिकूल हवामान किडींना पोषक, एकात्मिक व्यवस्थापनाची गरज.

अकोला : उशिरा आलेल्या पावसाचा फटका विदर्भातील खरीप पिकांना बसल्यानंतर, रब्बीतील पिकांनीदेखील शेतकर्‍यांना मेटाकुटीस आणण्यास सुरुवा त केली आहे. पाऊस नसल्याने अगोदरच रब्बीचे क्षेत्र घटले आहे. आहे त्या िपकांवरही किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता असून, हरभरा पिकावर घाटेअळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी आतापासूनच व्यवस्थापन करण्याची नितांत गरज आहे. विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा, गहू पिके घेतात; परंतु यावर्षी पाऊस नसल्याने कोरडवाहू क्षेत्रात रब्बीचा पेरा घटला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत या शेतकर्‍यांनी हरभरा पेरणी उशिरा केली. त्याचा पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आता झाडांची उंची वाढावी व चांगले उत्पादन मिळावे, याकरिता शेतकरी कीटकनाशकासोबतच टॉनिक रसायनाचा प्रयोग करीत आहेत.*एकात्मिक व्यवस्थापन आवश्यकअनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा, घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू कीटक क्रायसोपा, लेडीबर्ड बिटल व रेव्हयव्हीड ढेकूण आहेत. या कीटकांचा बचाव करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा. या घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना, नीळकंठ, काळी चिमणी, कीटक असतात. हे पक्षी घाटेअळीचे नियंत्रण करतात. यासाठी शेतात प्रतिहेक्टरी २0 पक्षी थांबे उभे करावे, असा सल्ला कृषी विद्या पीठाने दिला आहे.