शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

बुलडाणा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला अवकळा

By admin | Updated: December 5, 2014 00:12 IST

पाच तालुक्यात उद्योगच नाहीत : केवळ ४00 कारखाने सुरू.

बुलडाणा : कुठल्याही प्रदेशाची प्रगती मोजताना त्या प्रदेशातील रोजगाराची पातळी विचारात घेतली जाते. बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तर आजही कृषी क्षेत्रावर आधारित रोजगार एवढीच बुलडाण्याची क्षमता आहे. औद्योगिक विकासासाठी विपूल प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध असतानाही येथील उद्योग व्यवसाय भरभराटीस आला नाही. राज्य शासनाने स्थापित केलेल्या औद्योगिक वसाहतीपैकी मलकापूर, खामगाव या दोन वसाहती सोडल्या तर उरलेल्या औद्योगिक वसाहतींना कुठलीही ओळख नाही. त्यामुळे या जिल्ह्यात रोजगाराची पातळी वाढविणारे औद्योगिक क्षेत्र विकसित होण्याची गरज आहे. जिल्ह्यात सात औद्योगिक वसाहती आहेत; मात्र यामध्ये केवळ बोटावर मोजता येतील असे उद्योग कार्यरत आहेत. खामगाव येथे सर्वाधिक २७७ उद्योग सुरू असून त्याखालोखाल मलकापूरमध्ये १७२ उद्योग कार्यरत आहेत. चिखली, शेगाव, मेहकर, नांदुरा, जळगाव जामोद अशा महत्त्वांच्या शहरांमध्ये रोजगाराची मागणी मोठय़ा प्रमाणात असतानाही येथील औद्योगिक वसाहतींना उद्योगाचे दर्शन झाले नाही. चिखलीच्या औद्योगिक वसाहतीत आजही शेती केल्या जाते. बुलडाण्यातील औद्योगिक वसाहतींमधील अनेक भूखंडांचे वाटप रखडलेले आहे. मेहकर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुर्‍यातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे विपूल प्रमाणात असणारे मनुष्यबळ हे शेती, बांधकाम व सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. येथील बाजारपेठेला मालाचा पुरवठा करणारा उद्योग जिल्ह्यात यावा, उद्योजकांना उद्योगासाठी मिळणार्‍या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पाण्याची समस्या भेडसावणार नाही, त्याचे नियोजन व्हावे व उद्योगामध्ये भांडवल निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे तरच येथील उद्योग क्षेत्र भरभराटीस येईल. नव्या सरकारकडून उद्योगावर विशेष भर दिल्या जात असल्याने बुलडाण्याच्या औद्योगिक क्षेत्रालाही अच्छे दिनची अपेक्षा आहे.